Back to feed
I
Ishaan Iyer Good_Morning · Marathi · Life

_*आपणांस अपयश आले की कोणी फारसे संबंध ठेवत नाहीत,*_ _*जर का यश आले तर नको ती नाती सुद्धा बोलू लागतात..!*_ _*आपल्यातील सदगुणांवर सगळे गप्प राहतील, पण दुर्गुणांवर चर्चा सुरु असेल तर मुकेही तोंडसुख घेतात..!*_ _*...तिकडे फारसे लक्ष देवू नका, हा मानवी स्वभाव आहे. एखाद्याच्या कर्तृत्वाला दाद द्यायलाही मोठे मन असावे लागते.!*_ 🙏🏻🍁शुभ सकाळ 🍁🙏🏻

89 likes 36 shares
WhatsApp