Back to feed
A
Asha Rao Life · Marathi · General

आपल्याला चांगलच माहित असतं कि मृत्यू हा अटळ आहे, हा येणारच. आपल्या मृत्यूनंतर आपण काहीही घेऊन जात नाही, तरीही आपण माझं माझं करत जगत असतो. आपल्या मृत्यूनंतर हि व्यक्ती चांगली होती किंवा हि व्यक्ती वाईट होती या दोन गोष्टी मागे राहतात.

162 likes 55 shares
WhatsApp