Back to feed
K
Krishna Das spiritual · marathi · spiritual

एक म्हातारे आजोबा आजारी पडल्यामुळे बेडवर पडून होते. नीट डोळेपण उघडता येत नव्हते.. गावातल्या बायका त्यांना बघायला आल्या. आजोबांची बायको म्हणाली, "अहो, कोण-कोण आलय बघा ओळखता येतय का.." आजोबांनी कष्टाने डोळे उघडले, बायांकडं बघितलं आणि बायकोकडं बघून मनातल्या मनात म्हणाले, "भर आयुष्य यांच्याकडं बघू दिलं नाही, आणि आता मरायची वेळ आली तेंव्हा सांगते, "बघा कोण आलय! उचल रे देवा पटकन..!" 😌😌😌😌😌😌😌😌😌😌😌

246 likes 45 shares
WhatsApp