Back to feed
A
Atharv Iyer family · marathi · family

एकदा पाच मांजरी एका रिक्षेत शिरतात ....रिक्षेवाला म्हणतो, "इतके लोक रिक्षेत नाही मावणार..." तर त्या मांजरी काय म्हणतील ?? ...विचार करा ...अरे विचार काय करताय? .. सोप्पय उत्तर: " माऊ माऊ"!!

188 likes 82 shares
WhatsApp