R
Rudra Bose
Good_Morning · Marathi · Life
कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा... नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे. वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं. डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस!! निवड आपली आहे.... " शुभ सकाळ " आपला दिवस आनंदात जावो !
128 likes
47 shares