Back to feed
A
Ayaan Yadav humor · marathi · humor

गाढवाला खुंटीला बांधलं आणि गाढवाचा मूड खराब असला, तर गाढव खुंटी उखडून खुंटीसकट पळून जाऊ शकतं. असे होऊ नये म्हणून फार पुर्वी शहाणी माणसे गाढवांना जोडीजोडीने बांधत. म्हणजे त्यांना एकमेकांशी बांधत. गाढवं जागची हलत नाहीत. कारण दोन्ही गाढवांनी पळून जायचं ठरवलं, तरी एक गाढव डावीकडे खेचतं, एक उजवीकडे. दोघेही जागच्या जागीच राहतात..... असे म्हणतात की या वरूनच आपल्या पुर्वजांना... *लग्नाची कल्पना सुचली...* 😷😷😷😎😜

44 likes 67 shares
WhatsApp