S
Shaurya Agarwal
Good_Morning · Marathi · Life
*गरज संपली की विचारांना डावलणारी* *माणसं स्वार्थासाठीच जवळ येतात,* *परंतु विचारांनी विचारांशी बांधलेली* *माणसं निस्वार्थीपणे संकटात सुध्दा जवळ येतात..* *"स्पष्ट बोलाणाऱ्याला खूप मित्र मिळत नाहीत,* *पण चांगले मित्र नक्की मिळतात.!!"* *🌺🙏🏻शुभ सकाळ🙏🏻🌺
134 likes
45 shares