Back to feed
M
Manav Joshi Good_Morning · Marathi · Life

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं.... जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते. तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग

210 likes 72 shares
WhatsApp