Back to feed
N
Nikhil Reddy love · marathi · romantic

झाडावरच्या फुलांना गळताना पाहुण कधी रडु नये, कुणाच्या आठवनित इतके खोलवर कधी पडु नये. शब्द जड होतात अश्रु मात्र हलके आहेत, म्हणुनच ओठांपेक्षा डोळेच जास्त बोलके आहेत. बोलुन भावना व्यक्त होतात ही खोटी आशा आहे, "मौन" हीच खरी भाषा आहे..

239 likes 23 shares
WhatsApp