Back to feed
K
Kiara Gupta Patriotic · Marathi · Patriotic

बाभळीच्या काट्याला तलवार बनवलं असत, पळसाच्या पानाला ढाल बनवल असत, पण आपल्याच मराठी माणसात एकी नाही, हेच वाईट वाटत, नाहीतर अख्या भारतालाच महाराष्ट्र बनवंल असत..

5 likes 50 shares
WhatsApp