Back to feed
S
Sahil Kumar Family · Marathi · Family

माणूस मोठा झाला की बालपण विसरतो ! लग्न झाल्यावर आईवडिलाना विसरतो ! मुल झाल्यावर भावंडाना विसरतो ! श्रीमंत झाल्यावर गरिबी व देवाला विसरतो ! आणि म्हातारा झाला की पैसा विसरुन विसरलेल्यांना आठवतो ... 🌺 शुभ राञ 🌺

82 likes 36 shares
WhatsApp