A
Ayaan Nair
Good_Morning · Marathi · Life
"मानवी नाते हे कधीच नैसर्गिक रित्या तुटत नाही""... "मनुष्यच त्याला संपवतो",.. "कारण",.. "ते मरते एकतर *"तिरास्कराने",..* दुसरे *"दुर्लक्ष "* केल्यामुळे,.. तिसरे *"गैरसमजामुळे",..* आणि चौथे *"लोकांनी कान भरल्यामुळे"....!!!* तरी कृपया नात्यांमधे विश्वास ठेवा व नाती प्रेमाने जपा....!! 🍃🌞शुभ सकाळ🌞🍃
211 likes
15 shares