A
Aarav Kulkarni
friendship · marathi · friendship
मेल्यावर स्वर्ग नको आम्हास, जिवंत पणी यश पाहिजे, अंतक्रियेला गर्दी नको माणसांची, जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे....! आपल्याला २ गोष्टी कळतात.. १: दोस्ती केली तरती मरेपर्यंत.. २: दुष्मनी केली तर त्याचा विषय संपवे पर्यंत...
199 likes
66 shares