Back to feed
K
Kiara Gupta Life · Marathi · General

रेल्वेचे रुळ हजारो किलोमीटर अंतर साथ साथ चालतात ; पण ते जवळ मात्र कधीच येत नाहीत... त्याचप्रमाणे कोणीतरी स्व:ता चं अस्तित्त्व विसरल्याशिवाय त्याला दुस-याशी एकरुप होताच येत नाही हेही तितकच खरं...

192 likes 47 shares
WhatsApp