V
Vihaan Kulkarni
social · marathi · social
लोक म्हणतात की," एक_जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो_लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही"
172 likes
9 shares