Back to feed
R
Rudra Kumar friendship · marathi · friendship

विद्यार्थ्यांना शिक्षकांनी चार पानी निबंध लिहायला सांगितला. विषय होता, "आळस म्हणजे काय?" एका विद्यार्थ्याने चारी पाने कोरी ठेवली आणि शेवटी तीनच शब्द लिहिले, ""यालाच म्हणतात आळस.""

178 likes 72 shares
WhatsApp