Back to feed
S
Shaurya Yadav Good_Morning · Marathi · Life

वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते, एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला, तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही, कारण, नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी, कधीही परत येत नाही, असेच वेळेचेही आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही, म्हणून, आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या…!!! !! शुभ सकाळ !!

74 likes 6 shares
WhatsApp