D
Dhruv Verma
spiritual · marathi · spiritual
साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. खाल्ल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री व प्रेम आहे सांगून भागत नाही. तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
13 likes
85 shares