आठवणीच्या सागरात मासे कधिच पोहत नाही । अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही, किती ही जगले कुणी कुणासाठी कुणीच कुणासाठी मरत नाही.. अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला.. पण नशिबाचे चक्र थांबत नाही आयुष्यात किती ही कराल प्रेम कुणावर त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही..
0 likes
0 shares