Back to feed
A
Aarav Mehta Love · Marathi · Missing

आठवणीच्या सागरातमासे कधिच पोहत नाही अमावस्येच्या रात्री चंद्र कधी दीसत नाही, कितीही जगले कुणी कुणासाठी, कुणीच कुणासाठी मरत नाही.. ... अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,.. .पण नशिबाचे चक्र थांबत नाही आयुष्यात कितीही कराल प्रेम कुणावर, त्याचे मोल सहज कुणाला कळत नाही.

0 likes 0 shares
WhatsApp