एका विवाहित जोडप्याला १५ वर्षाँनी एक मुलगा झाला. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो मुलगा त्यांचा जीव की प्राण झाला होता. . . मुलगा २ वर्षाचा झाला. तेव्हा एका सकाळी त्या मुलाचा बाप कामावर जाण्याच्या वेळेला दरवाजात बुट घालत असताना एक औषधाची बाटली दिसते. . परंतु त्याला कामावर जायला खुप उशीर झाल्यामुळे तो बायकोला बोलला. अगं ये, मला उशीर झालायं ती बाळाजवळ असलेली औषधाची बाटली बंद करुन कपाटात ठेवुन दे.." . . त्याची बायकोदेखील किचनच्या कामात इतकी व्यस्त झाला होती की ती बाटली बद्दल सांगितलेलं विसरुन जाते. . काही वेळाने तो मुलगा ती बाटली बघतो आणि त्याच्याबरोबर खेळता खेळता त्यातलं औषधं देखील सर्व पिऊन टाकतो.. . खरं तरं ते औषधं पॉवरफुल आणि मोठ्या माणसांचं असतं.. . ते प्यायलानंतर तो मुलगा जेव्हा चक्कर येऊन खाली पडतो तेव्हा त्याची आई पटकन बाहेर येते.. आणि ते दृश्य बघितल्यावर तिला जबर धक्का बसतो. . शेजाऱ्यांच्या मदतीने त्या मुलाला हॉस्पिटल मध्ये नेतात. . पण त्या ओवर डोसमुळे मुलगा मरण पावतो.. . अक्षःरशा तिला खुप धक्काचं बसतो. . खुप घाबरली देखील असते की आता त्यांना कसं सामोरं जायचं. . जेव्हा त्या मुलांचे वडिल हॉस्पिटलमध्ये येतात आणि मुलाला मेलेल्या अवस्थेत बघतात तेव्हा त्यांच्या अंगातला जीव गेल्यासारखे खाली कोसळतात.. . काही जण त्यांना खुर्चीवर बसवुन पाणी पाजतात तेव्हा ते शुद्धीवर येतात. . आणि बायकोकडे बघत काहीतरी बोलतात. . . तुम्हाला काय वाटतं काय बोलले असतील ते तिला..? . . . . . ते बायकोला फक्त एवढचं बोलतात की, "धीर धर, मी तुझ्या सोबत आहे .." . नवऱ्याचं हे ऐकुन तिला त्यांच्यावर विश्वासचं बसतं नव्हता.. . कारण की, चुकं दोघांची होती. . पहिली तर, नवरा जेव्हा कामावर जात होता तेव्हा त्यांनी फक्त १ मि काढुन ती औषधाची बाटली कपाटात ठेवली असती तर आज ही वेळ आलीच नसती. . . दुसरी म्हणजे, तिने जेव्हा नवऱ्याचं ऐकलं की बाटली बंद करुन कपाटात ठेव तर तेव्हाचं तिने पटकन ते एका मिनिटाचं काम करायला पाहिजे होतं. . . . . . सांगायच हेचं आहे की एका सेकंदाची चुक खुप महागात पडते. आणि त्याची किँमत जन्मभर भोगावी लागते.. : एका मुलाची आई...मरण पावली. तर त्या मुलाच्या वडीलाने, मुलगा लहान असल्याकारणाने दुसर लग्न केल.. चार पाच महीन्या नंतर मुलगा आणी वडील फीरायला गेले, असताना वडीलानी सहज प्रश्न केला.... वडील: बाळा...! तुला तुझ्या मेलेल्या आईत आणी नविन आईत काही फरक वाटतो का..? मुलगा: हो वाटतो ना...माझी मेलेली आई, खोटारडी होती...पण नविन आई एकदम खर बोलणारी आहे...जणु काही राजा हरीचन्र्दाची नातेवाईक... वडीलाना नवल वाटल..त्यानी विचारल वडील: कस...काय ! मुलगा: माझी मेलेली आई.... म्हणायची जास्त खोड्या, मस्ती, धिगांणा करशील तर जेवायला मिळणार नाही...! लक्षात ठेव. पण जेवणाची वेळ झाली की, मला गावभर फीरुन शोधायची... आणी जवळ बसवुन स्वताच्या हाताने जेवण भरवायची..... "पण ही नवीन आई म्हणाली... जास्त मस्ती केलीस, तर जेवायला मिळणार नाही....आणी खरोखर तिन दिवस झाले...! तिने मला जेवायला दिलं नाही... हे सर्व ऐकुन वडीलाच्या डोळ्यात पाणी आल *** मित्रानो...*** आई तेव्हा ही रडायची....जेव्हा तिच बाळ पोटात लाथ मारायच.. आई तेव्हा ही रडायची...जेव्हा तिच बाळ खाली पडायचा... आणी...! आई आज ही रडते....कोणता तरी बाळ, तिला जेवायला देत नाही म्हणून. माणुस मोठा होतो पैसा कमवतो... पण थकुन घरी आला की....! वडील विचारतो... कीती कमवलस..! बायको विचारते...कीती वाचविलस.. मुलगा विचारतो... काय आणलास.. आणी आई विचारते... "सकाळ पासुन काही खाल्लस...?" आता मि सागंणार नाही की पोस्ट शेयर करा...अस "माझे सर्व मित्र आईवर प्रेम करतात.. सागांयची गरज काय....?
A
Aditya Patel
Friendship · Marathi · Friendship
124 likes
29 shares