कबड्डी जगतात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय संघानं विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत इराणवर विजय मिळवून विजेतेपदावर नाव कोरलं. भारतानं इराणचा ३८-२९ अशा गुणफरकानं पराभव केला. भारताचा चढाईपटू अजय ठाकूर हा या सामन्याचा खरा हिरो ठरला.
114 likes
5 shares