Back to feed
A
Arjun Sharma Love · Marathi · Missing

काही आठवणी विसरता येत नाहीत काही नाती तोडता येत नाहीत.... मानस दुरावली तरी मन नाही दुरावत चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत पावल अडखलली तरी चालण नाही थांबत अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत परके झाले तरी आपलेपण नाही सरत नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत.

0 likes 0 shares
WhatsApp