जी माणसं हवीशी वाटतात,ती कधीही भेटत नाहीत. जी माणसं नकोशी वटतात त्यांचा सहवास संपत नाही. ज्यांच्याक डे जावेसे वाटते त्यांच्याकडे जायला जमत नाही जेव्हा जीवन नकोसे वाटते तेव्हा काळ संपत नाही जेव्हा जीवनाचा खरा अर्थ कळतो तेव्हा काळ संपलेला असतो जीवन हे असंच असत त्याच्याशी जपून वागांव लागतं
189 likes
31 shares