जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते, तेव्हा वास्तविक त्याचे काहीचनष्ठ होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,तेव्हा त्याचे काहीतरी नष्ठ होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे चारित्र्य बदनाम होते तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते. जीवन खूप सुंदर आहे
132 likes
11 shares