*मन* ओळखणा-यांपेक्षा *मन* जपणारी माणसं हवीत. कारण *ओळख* ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी. भलेही प्रगती थोडी कमी झाली तरी चालेल पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.
216 likes
12 shares