Back to feed
V
Vihaan Malhotra Good_Day · Marathi · Life

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे... समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! तुमचा दिवस शुभ जावो

26 likes 46 shares
WhatsApp