एका आजी आजोबांनी ठरवलं कि तरुण पणाचे दिवस आठवून त्याच नदीकाठी भेटूया जिथे आधीही गुपचूप भेटायचो.... दुसर्या दिवशी ठरलेल्या वेळी आजोबा हातात गुलाबच फुल घेऊन नदीकाठी जाऊन उभे राहिले....वाट पाहून दमले पण आजी काही आली नाही...मग रागाच्या भरात ते घरी गेले आणि आजीला विचारल "तू मला भेटायला का नाही आलीस?"... आजी लाजत लाजत म्हणाली..."आईने येऊ दिल नाही"....
93 likes
32 shares