"जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा प्रामाणिकपणा सिद्ध होतो, तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात .. पण समजून घेणार आणि समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते....
0 likes
0 shares