मैत्री म्हणजे मायेची साठवण, मानाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधीच विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातातून निसटून जातात
0 likes
0 shares
मैत्री म्हणजे मायेची साठवण, मानाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो, तो कधीच विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत, ती आपोआप मिटून जातात जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातातून निसटून जातात