Back to feed
M
Myra Nair Good_Day · Marathi · Life

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे... समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! तुमचा दिवस शुभ जावो☄☀🌤⛅

100 likes 56 shares
WhatsApp