Back to feed
N
Navya Sharma Good_Morning · Marathi · Romantic

*आयुष्य हे* *एकदाच आहे* , *"मी"पणा नको,* *सर्वांशी प्रेमाने रहा...* *लोखंड वितळले की, औजार बनते*, *सोने वितळले की,दागिने बनतात* , *माती नरम झाली की शेती बनते*, *पीठ नरम झाले की पोळी बनते*, *अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*" ? 🌹⚔..⚔🌹 *💐💞💐शुभ सकाळ 💐💞💐*

135 likes 73 shares
WhatsApp